.प्रवचनकार मंगला ओक यांचा ब्लॉग 1

महाभारतातील युद्धोत्तर प्रसंगातून ज्ञान चूडामणी व्यास आपल्याला अनेक विचार मौत्तिके विविध कथानकातून व धीरोदात्त व्यक्तिरेखांतून सादर करतात. मानवी जीवनाची सार्थकता काय? परस्परांशी वैर करून विनाशाचा मार्ग श्रेष्ठ की अज्ञेय परम शक्तीच्या शोध श्रेष्ठ?महाभारतातील युद्धोत्तर प्रसंगातून ज्ञान चूडामणी व्यास आपल्याला अनेक विचार मौत्तिके विविध कथानकातून व धीरोदात्त व्यक्तिरेखांतून सादर करतात. याचा अविरत घेतलेला मागोवा...

बुधवार, १० डिसेंबर, २०२५

व्यक्ती परिचय

›
व्यक्ती परिचय गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळात मंगला ओक रामायण, श्रीमद भागवत, गीता, गुरूचरित्र, आदि महान ग्रंथांच्या, महानायकांच्या व...
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

मंगला ओकांची महाभारतावरील प्रवचन माला पुष्प 1

›
मंगला ओकांची महाभारतावरील प्रवचनमाला पुष्प 1 कथन पुष्प 1 (प्रथम दिवस भाग 1 ) मंगला ओक या महाभारत कथनाची पार्श्वभूमी व त्यातून अपे...
सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

मंगला ओकांची महाभारतावरील प्रवचन माला पुष्प 2

›
मंगला ओकांची महाभारतावरील प्रवचन माला पुष्प 2   (इथे खालील लिंकवर क्लिक करून ऑडिओ  डाऊनलोड करून ऐकता येईल)   कथन पुष्प 2 - प्रथम दिवस भा...

मंगला ओकांच्या प्रवचनातील कथा भाग कुठे व कसा उपलब्ध होतो ?

›
मंगला ओकांच्या प्रवचनातील कथाभाग प्रत्यक्ष महाभारत ग्रंथात कुठे व कसा उपलब्ध होतो ? मित्र हो, काही दिवसांपूर्वी आमच्या मातुश्रींच्या म...
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा
Blogger द्वारे प्रायोजित.